Saturday, 14 September 2013

21व्या शतकातील भटाचे मनोगत.

भाग-1
||परशुराम प्रसन्न|| वर्तमानात सत्यशोधक चळवळीचा प्रभाव इतका वाढलाय कि आमच्या पोटा-पाण्याचा धंदा जवळ-जवळ बंदच झालाय. आमच्या बामण पुर्वजान्नी हिन्दु नावाचा मुखवटा लावुन बामणी धर्म लिहीला. त्या बामणी धर्मात आम्ही 'उच्च' होतो आणि आम्हाला आमच्या बामणी धर्माने फुकटात प्रतिष्ठेने जगायची सोय(बामणी धर्माने बामणान्ना दिलेल आरक्शण) करुन दिली होती.
पण शाहुराजे,महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेबान्नी आम्हाला आणि आमच्या बामण धर्माला जगासमोर 'नागड' केल आणि आमचा बामणी-कावा जगासमोर आला.
आणि आता तयान्च्या विचारान्चे अनुयायी आम्हा बामणान्ना सळो कि पळो करुन सोडत आहेत. आम्हाला खुप राग येतो या सत्यशोधक चळवळीचा. आता आम्हीही कंबर(?) कसली. बहुजन,बौध्द,मुस्लिम,ख्रिश्चन आणि आम्हा बामणान्ना सोडुन इतर सर्व जाती-धर्माचे लोक विचार-आचाराने एक झालेत. त्यामुळे आम्ही 'हिन्दु' बामणी धर्म संकटात सापडलाय अशी आवई उठवतोय. याकामी आम्ही अभिनव भारत संघटना, बामणसेना1&2(बाळ ठाकरे प्रणित आणि राज ठाकरे प्रणित),आर.एस.एस,भाजप,श्रीराम सेना,ए.एस.बी आणि इतर बामणी सेना व संघटना यान्चा उपयोग करतोय.
फेसबुकवर आम्ही बहुजन आणि ब्राह्मणेत्तर धर्मातली नाव वापरुन आम्हा बामणान्ना वाळीत टाकुन एक झालेल्या समाजात फुट पाडण्याच काम करीत आहोत.
आणि हो महत्वाच सान्गायचच राहील. आम्ही या एक झालेल्या समाजात फुट पाडण्यासाठी एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 19 बॉम्बस्फोट घडवलेत या देशात. अजुन सिध्द नाही झाले पण आमचा बामणी गोतावळा जेलात सडतोय अजुन निकालाच्या प्रतिक्शेत. आत्ता बोला!
आम्ही बामण फक्त डाळ-भातच खात नसुन कधी चोरुन तर कधी खुलेआम 'वशाट' खातो याची तुम्हाला खात्री झाली असेलच.
आमचा 'बामणी' धर्म लाथाडुन आमच्या बामणी धर्माने आम्हाला दिलेल्या विनाकष्ट फुकट जगण्याच्या आरक्शणावरच घाला घातलाय राव सत्यशोधक चळवळीने.
उपजत बुध्दीमान,मेहनती आणि धाडसी समाजाला आम्ही 'क्शुद्र' समजत होतो कारण ते प्रत्येक गोष्टीत आमच्यापेक्शा श्रेष्ठ आणि ज्येष्ठ होते. परंतु आम्ही जातीव्यवस्था आणि बामणी धर्मव्यवस्था निर्माण करुन नेहमीच दुय्यम वागणुक दिली आणि त्यान्चा आर्थिक व सामाजिक विकास झाला नाही. डॉ.बाबासाहेबान्नी त्या समाजाला 'आरक्शण' दिल्याने त्यान्चा विकास होतोय. आणि हे बघुन आमची *न्ड जळतेय.
आमच्याशिवाय यान्चा 'माणुसकी'चा धर्म आम्हा बामणान्ना सोडुन सुखा-समाधानाने राहुच कसा शकतो? या विचाराने रात्र-रात्र झोप येत नाही आम्हाला.

No comments:

Post a Comment